रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......
विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय.
विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय......