२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' भरतनाट्यम नृत्यशैलीतले एक ज्येष्ठ नर्तक. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या नृत्यशैलीची ओढ लागली आणि पुढे परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ घालत त्यांनी या कलेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या नृत्यकारकीर्दीवर एक डॉक्युमेंटरी आलीय. या अभिजात नृत्यशैलीचा आढावा घेणारी ओंकार थोरात यांची फेसबुक पोस्ट.
अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' भरतनाट्यम नृत्यशैलीतले एक ज्येष्ठ नर्तक. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या नृत्यशैलीची ओढ लागली आणि पुढे परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ घालत त्यांनी या कलेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या नृत्यकारकीर्दीवर एक डॉक्युमेंटरी आलीय. या अभिजात नृत्यशैलीचा आढावा घेणारी ओंकार थोरात यांची फेसबुक पोस्ट......
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......
इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो.
इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो......
आपल्या अस्तित्वाबद्दलची जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू. कोरोनाच्या काळात तर आपण अनेक मृत्यू अनुभवतोय. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असं एका बुद्ध वचनात सांगितलंय. बौद्ध धम्मात मृत्यूविषयी वास्तववादी तत्त्वज्ञान मांडलंय. मृत्यू जागरूकता आणि मृत्यू साक्षरता हे बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायलाच हवं.
आपल्या अस्तित्वाबद्दलची जवळची गोष्ट म्हणजे मृत्यू. कोरोनाच्या काळात तर आपण अनेक मृत्यू अनुभवतोय. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असं एका बुद्ध वचनात सांगितलंय. बौद्ध धम्मात मृत्यूविषयी वास्तववादी तत्त्वज्ञान मांडलंय. मृत्यू जागरूकता आणि मृत्यू साक्षरता हे बौद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायलाच हवं......
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल......
१९ ऑक्टोबर १९२०ला कोकणातल्या रोहा गावी एक क्रांतीकारी विचारवंत, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म झाला. समाजातल्या भेदाभेदांना दूर करायचं हाच त्यांचा संकल्प होता. कायदा, शिक्षण, राजकीय व्यवस्था यातूनही जे भेद समाजातून जाऊ शकले नाही, ते भेद दादांनी दैवी संबंधातून दूर केले. आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या स्वाध्यायाच्या वटवृक्षाची आठवण काढायला हवी.
१९ ऑक्टोबर १९२०ला कोकणातल्या रोहा गावी एक क्रांतीकारी विचारवंत, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म झाला. समाजातल्या भेदाभेदांना दूर करायचं हाच त्यांचा संकल्प होता. कायदा, शिक्षण, राजकीय व्यवस्था यातूनही जे भेद समाजातून जाऊ शकले नाही, ते भेद दादांनी दैवी संबंधातून दूर केले. आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या स्वाध्यायाच्या वटवृक्षाची आठवण काढायला हवी......
जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं.
जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं......
स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!
स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!.....
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे......
गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका.
गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका......
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे......
ब्रुस लीला जाऊन आज ४६ वर्ष झाली. पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही. उणीपुरी ३२ वर्ष जगलेले ली अपघातानेच मार्शल आर्टमधे आले. आर्मीत संधी नाकारल्याने मार्शल आर्टमधे आलेला हा माणूस आता दंतकथा झालाय. आपल्या साध्यासोप्प्या फिलॉसॉफीने त्यांनी जगाला भूरळ घातलीय.
ब्रुस लीला जाऊन आज ४६ वर्ष झाली. पण त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही. उणीपुरी ३२ वर्ष जगलेले ली अपघातानेच मार्शल आर्टमधे आले. आर्मीत संधी नाकारल्याने मार्शल आर्टमधे आलेला हा माणूस आता दंतकथा झालाय. आपल्या साध्यासोप्प्या फिलॉसॉफीने त्यांनी जगाला भूरळ घातलीय......
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे.
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे......
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख......
‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं.
‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं......
आज १५ फेब्रुवारी. ब्रिटिश फिलोसॉफर जेरेमी बेन्थम यांची जयंती. ब्रिटिशांकडून जगाने अनेक बऱ्यावाईट गोष्टी घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे बेन्थमची पॅनेप्टीकोनची संकल्पना. पॅनेप्टीकोन म्हणजे सगळ्यांवर एकाचवेळी लक्ष ठेवणं. सीसीटीवीसारखं माणसांवर लक्ष ठेवणं. आता तर अनेक सरकारांनाही बेन्थम हा आपला डार्लिंग वाटू लागलाय. बेन्थमने असं काय सांगून ठेवलंय, की ज्यामुळे तो हेरगिरीखोरांचा डार्लिंग झालाय?
आज १५ फेब्रुवारी. ब्रिटिश फिलोसॉफर जेरेमी बेन्थम यांची जयंती. ब्रिटिशांकडून जगाने अनेक बऱ्यावाईट गोष्टी घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे बेन्थमची पॅनेप्टीकोनची संकल्पना. पॅनेप्टीकोन म्हणजे सगळ्यांवर एकाचवेळी लक्ष ठेवणं. सीसीटीवीसारखं माणसांवर लक्ष ठेवणं. आता तर अनेक सरकारांनाही बेन्थम हा आपला डार्लिंग वाटू लागलाय. बेन्थमने असं काय सांगून ठेवलंय, की ज्यामुळे तो हेरगिरीखोरांचा डार्लिंग झालाय?.....
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?
थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?.....
‘स्त्री ही जन्मत नाही. ती बनते’ असं फ्रेंच लेखिका सिमोन द बोव्हुआर हिने मांडलं आणि जगाचा स्त्रीप्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. स्त्रीप्रश्नाचा इतक्या वेगवेगळ्या अंगानी अभ्यास करणारी ती एकमेव लेखिका आहे. पुरूषांसारखंच वातावरण मिळालं तर स्त्रीसुद्धा प्रगती करू शकते हे तिच्यामुळे जगाला कळलं. त्यासाठी आपण जन्मभर तिच्या ऋणात रहायला हवं.
‘स्त्री ही जन्मत नाही. ती बनते’ असं फ्रेंच लेखिका सिमोन द बोव्हुआर हिने मांडलं आणि जगाचा स्त्रीप्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. स्त्रीप्रश्नाचा इतक्या वेगवेगळ्या अंगानी अभ्यास करणारी ती एकमेव लेखिका आहे. पुरूषांसारखंच वातावरण मिळालं तर स्त्रीसुद्धा प्रगती करू शकते हे तिच्यामुळे जगाला कळलं. त्यासाठी आपण जन्मभर तिच्या ऋणात रहायला हवं......
जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज १७५ वी जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं.
जर्मन फिलोसॉफर फ्रेडरिक नित्शे याची आज १७५ वी जयंती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर समाजाला नवी नैतिकता देणारा सुपरमॅन गरजेचा आहे, असं नित्शेनं सांगितलं. आजही आपण समाजात सुपरमॅन शोधत राहतो. दुर्दैवानं त्याच्या नकळत त्याचं हेच तत्त्वज्ञान नाझीवादाला कारणीभूत ठरलं. फक्त आजचा सुपरमॅन गांधींसारखा आहे की हिटलरसारखा हे तपासून घ्यायला हवं......
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश.
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश......
गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका.
गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका......
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं.
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं......
बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचं समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभं आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारा विशेषांक ‘विचारशलाका’ नियतकालिक काढलाय. 'बौद्ध तत्त्वज्ञान विशेषांका'तला हा संपादकीय लेख.
बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचं समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभं आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारा विशेषांक ‘विचारशलाका’ नियतकालिक काढलाय. 'बौद्ध तत्त्वज्ञान विशेषांका'तला हा संपादकीय लेख......
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश......