‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......
चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत.
चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत......
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा.
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा......