इंग्लंडचा वेगवान बॉलर स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झालाय. तो तब्बल १७ वर्षं खेळला. ट्वेंटी२०च्या काळातही, ब्रॉडनं कसोटी सोडली नाही. या कसोटीनंही त्याची अनेकदा कसोटी पाहिली. त्याच्याच बॉलिंगवर युवराजनं सहा सिक्स मारल्यात. वरूण आरोननं त्याचं नाक फोडलं. तरीही न डगमगता तो बॉलिंग करतच राहिला. आयुष्याकडं मोठ्या टाइमफ्रेममधून कसं पाहायचं हे शिकवणाऱ्या ब्रॉडबद्दल पराग फाटक यांची फेसबूक पोस्ट.
इंग्लंडचा वेगवान बॉलर स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झालाय. तो तब्बल १७ वर्षं खेळला. ट्वेंटी२०च्या काळातही, ब्रॉडनं कसोटी सोडली नाही. या कसोटीनंही त्याची अनेकदा कसोटी पाहिली. त्याच्याच बॉलिंगवर युवराजनं सहा सिक्स मारल्यात. वरूण आरोननं त्याचं नाक फोडलं. तरीही न डगमगता तो बॉलिंग करतच राहिला. आयुष्याकडं मोठ्या टाइमफ्रेममधून कसं पाहायचं हे शिकवणाऱ्या ब्रॉडबद्दल पराग फाटक यांची फेसबूक पोस्ट......
एक दिवसीय क्रिकेटचे पहिले दोन विश्वचषक ज्यांनी जिंकले तो वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ यंदाच्या विश्वचषकासाठी पात्रही ठरू शकलेला नाही. विंडीजसोबत आफ्रिकेतील तगडा संघ असलेला झिम्बाब्वेही पात्रता फेरीत बाद झालाय. ही वाताहत एका दिवसात घडलेली नाही. तिथली राजकीय, सामाजिक परिस्थितीही याला कारणीभूत आहे. दुर्धर आजार टप्प्यटप्प्याने बळावत जातो तसंच हे घडलंय.
एक दिवसीय क्रिकेटचे पहिले दोन विश्वचषक ज्यांनी जिंकले तो वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ यंदाच्या विश्वचषकासाठी पात्रही ठरू शकलेला नाही. विंडीजसोबत आफ्रिकेतील तगडा संघ असलेला झिम्बाब्वेही पात्रता फेरीत बाद झालाय. ही वाताहत एका दिवसात घडलेली नाही. तिथली राजकीय, सामाजिक परिस्थितीही याला कारणीभूत आहे. दुर्धर आजार टप्प्यटप्प्याने बळावत जातो तसंच हे घडलंय......
तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे.
तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन ३ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आयपीएलच्या निमित्ताने रस्त्यारस्त्यावर पिवळा समुद्र अवतरला तो याच धोनीसाठी, क्रिकेटच्या सुपरस्टारसाठी! महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई ही लवस्टोरी म्हणूनच विशेष रंजक आहे......
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही......
क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमही आहे. पण, सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचं काळीज आहे हे दाखवून दिलंय. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे.
क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतलं आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमही आहे. पण, सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचं काळीज आहे हे दाखवून दिलंय. अलिगढच्या या छोर्याचं नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे......
सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते. नुकतंच त्यांचं निधन झालं. या शापित गंधर्वाला आदरांजली वाहणारा हा लेख.
सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते. नुकतंच त्यांचं निधन झालं. या शापित गंधर्वाला आदरांजली वाहणारा हा लेख......
सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण केन विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या मॅचमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे.
सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण केन विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या मॅचमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे......
आश्विन, जडेजा आणि अक्षर या भारताच्या तिन्ही स्पिनरचं कौतुक करावंच लागेल. त्यांनी संधीचा छान लाभ उठवला. प्रतिस्पर्धी बॅट्समनना अधिक डोकं वर काढू दिलं नाही. त्यांनी बॅटिंगमधेही चमक दाखवली. जडेजा आणि पटेल यांनी उपयुक्त अर्धशतकं लगावली. आश्विनही नेटाने बॅटिंग करताना दिसला. यामुळे टीमला जणू बोनस मिळत गेला.
आश्विन, जडेजा आणि अक्षर या भारताच्या तिन्ही स्पिनरचं कौतुक करावंच लागेल. त्यांनी संधीचा छान लाभ उठवला. प्रतिस्पर्धी बॅट्समनना अधिक डोकं वर काढू दिलं नाही. त्यांनी बॅटिंगमधेही चमक दाखवली. जडेजा आणि पटेल यांनी उपयुक्त अर्धशतकं लगावली. आश्विनही नेटाने बॅटिंग करताना दिसला. यामुळे टीमला जणू बोनस मिळत गेला. .....
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं......
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
तमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे.
तमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे......
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती.
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती......
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द!
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द! .....
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल......
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय......
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय......
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा.
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा......
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन.
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन......
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या.
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या......
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल......
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील......
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल......
भारतीय टीमला न्यूझीलंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला विजेता म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे. भारत भारतात तर न्यूझीलंड ही न्यूझीलंडमधे बाप टीम समजली जाते. पण, आता इंग्लंडमधे दोन्ही टीम समान पातळीवर असणार आहेत. कोणत्याही टीमला मायदेशातल्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही. याही परिस्थितीत भारताने मॅच जिंकली तर त्या विजयाची गोडी काही औरच असणार आहे.
भारतीय टीमला न्यूझीलंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला विजेता म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे. भारत भारतात तर न्यूझीलंड ही न्यूझीलंडमधे बाप टीम समजली जाते. पण, आता इंग्लंडमधे दोन्ही टीम समान पातळीवर असणार आहेत. कोणत्याही टीमला मायदेशातल्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही. याही परिस्थितीत भारताने मॅच जिंकली तर त्या विजयाची गोडी काही औरच असणार आहे......
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे.
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे. .....
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय......
क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यात कधी बॅट वरचढ ठरते. तर कधी बॉल. पण, बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. भारतीय पीचवर भारत ‘दादा’ आहेच. पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारताची टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते.
क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यात कधी बॅट वरचढ ठरते. तर कधी बॉल. पण, बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. भारतीय पीचवर भारत ‘दादा’ आहेच. पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारताची टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते......
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल......
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला......
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत......
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल......
कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली.
कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली......
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय......
बिल गेट्स अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले. मार्क झुकेरबर्गने अमक्या वर्षी फेसबुक तयार केलं. हे ऐकायला छान आहे. पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का?
बिल गेट्स अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले. मार्क झुकेरबर्गने अमक्या वर्षी फेसबुक तयार केलं. हे ऐकायला छान आहे. पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का?.....
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय......
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?.....
धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'
धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'.....
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
आज ७ जुलै. भारतीय क्रिकेट टीमचा माजी आणि लाडका कप्तान महेंद्र सिंग धोनी याचा वाढदिवस. धोनी हे एक अजब रसायन म्हणायला हवं. त्याच्या खेळात तो ज्या छोट्या भागातून आला होता तिथला रांगडेपणा होता. पण नेतृत्व करताना तो व्यावसायिक इंग्लिश कॅप्टनाला लाजवेल असा संयम आणि थंडपणा दाखवायचा. धोनीनं भारतीय संघाला टेस्ट प्रकारात जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं.
आज ७ जुलै. भारतीय क्रिकेट टीमचा माजी आणि लाडका कप्तान महेंद्र सिंग धोनी याचा वाढदिवस. धोनी हे एक अजब रसायन म्हणायला हवं. त्याच्या खेळात तो ज्या छोट्या भागातून आला होता तिथला रांगडेपणा होता. पण नेतृत्व करताना तो व्यावसायिक इंग्लिश कॅप्टनाला लाजवेल असा संयम आणि थंडपणा दाखवायचा. धोनीनं भारतीय संघाला टेस्ट प्रकारात जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे......
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दोस्ताच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सारी प्रतिष्ठा लावलीय. अजूनही एकही मॅच न झालेलं अहमदाबादमधलं जगातलं सर्वांत मोठं सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडिअम नमस्ते ट्रम्प इवेंटसाठी सज्ज झालंय. या स्टेडिअमची वस्तुनिष्ठ माहिती देणारा हा रिपोर्ट.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दोस्ताच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सारी प्रतिष्ठा लावलीय. अजूनही एकही मॅच न झालेलं अहमदाबादमधलं जगातलं सर्वांत मोठं सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडिअम नमस्ते ट्रम्प इवेंटसाठी सज्ज झालंय. या स्टेडिअमची वस्तुनिष्ठ माहिती देणारा हा रिपोर्ट......
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय.
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय. .....
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?.....
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे......
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय......
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र......
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही.
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही......
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत......
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली......
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला.
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला......
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात.
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......
यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.
यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली......
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो......
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत.
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत......
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं......
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय......
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत.
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत......
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय.
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय......
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही......
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली......
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?.....
अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात.
अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात......
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......
सध्या कॅरेबियन बेटावर भारत आणि वेस्ट विंडीज यांच्यात वनडे मॅच सुरू आहेत. कॅरेबियन बेटावरच्या दुसऱ्याच वनडे मॅचमधे मुंबईकर श्रेयस अय्यरने सगळ्यांचीच मन जिंकली. त्याने एका ओवरमधे ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणातच धमाकेदार बॅटिंग करून त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. त्याच्या करिअरवर टाकलेला हा प्रकाश.
सध्या कॅरेबियन बेटावर भारत आणि वेस्ट विंडीज यांच्यात वनडे मॅच सुरू आहेत. कॅरेबियन बेटावरच्या दुसऱ्याच वनडे मॅचमधे मुंबईकर श्रेयस अय्यरने सगळ्यांचीच मन जिंकली. त्याने एका ओवरमधे ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणातच धमाकेदार बॅटिंग करून त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. त्याच्या करिअरवर टाकलेला हा प्रकाश......
जॉनी आणि त्याचे वडील डेविड यांचं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणावं असंच नातं होतं. डेविड हेसुद्धा इंग्लंडचे क्रिकेटपटू पण त्यांची कारकीर्द आणि ते स्वत: फार काळ राहिले नाहीत. जॉनी इतर सर्व खेळांमधे पारंगत असूनही त्याच्या पप्पांच्या ओढीने तो क्रिकेटमधे आला.
जॉनी आणि त्याचे वडील डेविड यांचं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणावं असंच नातं होतं. डेविड हेसुद्धा इंग्लंडचे क्रिकेटपटू पण त्यांची कारकीर्द आणि ते स्वत: फार काळ राहिले नाहीत. जॉनी इतर सर्व खेळांमधे पारंगत असूनही त्याच्या पप्पांच्या ओढीने तो क्रिकेटमधे आला......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय......
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. आता कॉमेंट्रीच्या नावावर नकोती शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढतायत. आपल्याला क्रिकेटमधलं अधिक कळतंय असाच कॉमेंट्री करणाऱ्यांचा समज झालाय. त्यानिमित्ताने कॉमेंट्री विश्वाचा घेतलेला हा वेध.
फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. आता कॉमेंट्रीच्या नावावर नकोती शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढतायत. आपल्याला क्रिकेटमधलं अधिक कळतंय असाच कॉमेंट्री करणाऱ्यांचा समज झालाय. त्यानिमित्ताने कॉमेंट्री विश्वाचा घेतलेला हा वेध......
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली.
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली. .....
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं.
लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं......
रवी शास्त्री कोच झाला तेव्हा टीम इंडिया पराभूत मानसिकतेत होती. पण रवीने कॅप्टन विराटसह या टीममधे जोश आणला. या टीमच्या जोशपूर्ण कामगिरीत त्याचाही मोठा वाटा आहे. १९८३ च्या विश्वविजयी टीममधे रवीही होता. रवीचं व्यक्तिमत्व खेळाडूंवर छाप पाडणारं आहे.
रवी शास्त्री कोच झाला तेव्हा टीम इंडिया पराभूत मानसिकतेत होती. पण रवीने कॅप्टन विराटसह या टीममधे जोश आणला. या टीमच्या जोशपूर्ण कामगिरीत त्याचाही मोठा वाटा आहे. १९८३ च्या विश्वविजयी टीममधे रवीही होता. रवीचं व्यक्तिमत्व खेळाडूंवर छाप पाडणारं आहे......
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी.
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी......
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही......
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?.....
कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.
कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय......
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय......
क्रिकेट म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. इथे पुरुषांच्या टीमला जितकं महत्व दिलं जात तितकं महिलांच्या टीमला नाही. शिवाय दोघांमधल्या मानधनातही भारी तफावत. पण या सगळ्या नकारात्मकतेला झिडकारत काही जणी उभ्या ठाकल्यात. इतकंच नाही तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. अशा काहीजणींची ही ओळख.
क्रिकेट म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. इथे पुरुषांच्या टीमला जितकं महत्व दिलं जात तितकं महिलांच्या टीमला नाही. शिवाय दोघांमधल्या मानधनातही भारी तफावत. पण या सगळ्या नकारात्मकतेला झिडकारत काही जणी उभ्या ठाकल्यात. इतकंच नाही तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. अशा काहीजणींची ही ओळख......
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला.
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला......
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात.
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे......
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?.....
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......
लोकसभा निवडणुकांचा हँगओवर संपला. आता वर्ल्डकप लवकरच सुरु होणार. त्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. लोकसभेत कोण जिंकणार यांचा अंदाज आपण बांधत होतो, तसंच आता आपण कोणती टीम कसं खेळेल याचा अंदाज आपण बांधत आहोत. मात्र खेळात एखादी लहान टीम, मोठ्या संघाला कधी आणि कशी हरवेल सांगता येत नाही. याची सुरवात भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून केली.
लोकसभा निवडणुकांचा हँगओवर संपला. आता वर्ल्डकप लवकरच सुरु होणार. त्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. लोकसभेत कोण जिंकणार यांचा अंदाज आपण बांधत होतो, तसंच आता आपण कोणती टीम कसं खेळेल याचा अंदाज आपण बांधत आहोत. मात्र खेळात एखादी लहान टीम, मोठ्या संघाला कधी आणि कशी हरवेल सांगता येत नाही. याची सुरवात भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून केली......
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया.
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया......
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया.
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया......
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?.....
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? .....
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन.
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन. .....
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?.....
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही. .....
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास.
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास......
सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत.
सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत......
कधीकाळी ऑलराऊंडरचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमधे आता बॅट्समनची चलती आहे. बॅट्समन्सनी क्रिकेटची गणितच बदलून टाकलंय. त्यामुळे आता केवळ कोण किती छक्के ठोकले याचीच चर्चा क्रिकेडवेड्यांमधे होताना दिसते. बॉलर केवळ नावाला उरलेत. आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिल्यांदा बॉल थेट सीमारेषेपल्याड गेला होता. पण त्या सिक्सरला तेव्हा सहा रन मिळाले नाहीत.
कधीकाळी ऑलराऊंडरचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमधे आता बॅट्समनची चलती आहे. बॅट्समन्सनी क्रिकेटची गणितच बदलून टाकलंय. त्यामुळे आता केवळ कोण किती छक्के ठोकले याचीच चर्चा क्रिकेडवेड्यांमधे होताना दिसते. बॉलर केवळ नावाला उरलेत. आजच्या दिवशीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पहिल्यांदा बॉल थेट सीमारेषेपल्याड गेला होता. पण त्या सिक्सरला तेव्हा सहा रन मिळाले नाहीत......
आज राहुल द्रविडच्या वाढदिवशी खरंच आपल्याला पुढचा द्रविड सापडलाय का हे शोधायला हवं. कदाचित राहुल द्रविडचे काही डाय हार्ट फॅन्स ‘दुसरा द्रविड होऊच शकत नाही’ असं म्हणत ही चर्चाच गैरलागू ठरवतील. पण द्रविड हा एक वारसा आहे आणि तो जपणं हे शेवटी क्रिकेटच्याच भल्याचं आहे. तसा तो शोधणं ही क्रिकेटप्रेमी म्हणून आपली केवळ निकडच नाही, तर जबाबदारीदेखील आहे.
आज राहुल द्रविडच्या वाढदिवशी खरंच आपल्याला पुढचा द्रविड सापडलाय का हे शोधायला हवं. कदाचित राहुल द्रविडचे काही डाय हार्ट फॅन्स ‘दुसरा द्रविड होऊच शकत नाही’ असं म्हणत ही चर्चाच गैरलागू ठरवतील. पण द्रविड हा एक वारसा आहे आणि तो जपणं हे शेवटी क्रिकेटच्याच भल्याचं आहे. तसा तो शोधणं ही क्रिकेटप्रेमी म्हणून आपली केवळ निकडच नाही, तर जबाबदारीदेखील आहे......
टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकलीय. आजपर्यंत कधीच झाला नाही असा हा महापराक्रम आहे. त्यातून टीम इंडियाच्या जमेच्या पारड्यात खूप काही आलंय. पण अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. आज या महत्त्वपूर्ण वळणावर टीम इंडियाचे प्लस मायनस तपासायची गरज आहे.
टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकलीय. आजपर्यंत कधीच झाला नाही असा हा महापराक्रम आहे. त्यातून टीम इंडियाच्या जमेच्या पारड्यात खूप काही आलंय. पण अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. आज या महत्त्वपूर्ण वळणावर टीम इंडियाचे प्लस मायनस तपासायची गरज आहे......
हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालत क्रिकेटच्या मैदानावर वावरणारे आचरेकर सर काल गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे कोच म्हणून सर आपल्याला ओळखीचे आहेत. त्यांनी क्रिकेटची एक पिढीही घडवली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधे एकच मॅच खेळलेल्या सरांनी दर्जेदार खेळाडू घडवण्यात आपली हयात घालवली.
हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालत क्रिकेटच्या मैदानावर वावरणारे आचरेकर सर काल गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे कोच म्हणून सर आपल्याला ओळखीचे आहेत. त्यांनी क्रिकेटची एक पिढीही घडवली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधे एकच मॅच खेळलेल्या सरांनी दर्जेदार खेळाडू घडवण्यात आपली हयात घालवली......
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे......
ऑस्ट्रेलियाला तब्बल चार वर्षांनी मॅचविनर स्पिनर गवसलाय. शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतरची फिरकीपटूची ही पोकळी नॅथन लायनच्या रुपाने भरून निघताना दिसतेय. मैदान तयाप रपणापा मातीतला कर्मचारी ते मैदान गाजवणारा मॅचविनर अशी त्याची सक्सेसस्टोरी सिनेमात शोभेल अशी आहे.
ऑस्ट्रेलियाला तब्बल चार वर्षांनी मॅचविनर स्पिनर गवसलाय. शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतरची फिरकीपटूची ही पोकळी नॅथन लायनच्या रुपाने भरून निघताना दिसतेय. मैदान तयाप रपणापा मातीतला कर्मचारी ते मैदान गाजवणारा मॅचविनर अशी त्याची सक्सेसस्टोरी सिनेमात शोभेल अशी आहे. .....
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं.
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं......
आज ५ नोव्हेंबर. विराट कोहलीचा बड्डे. परदेश दौऱ्यांवर आपापल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना सोबत घेऊन जाण्याची त्याची मागणी बीसीआयने मान्य केलीय. ते त्याच्यासाठी बर्थडे गिफ्टच ठरलंय. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना टीवीवरही दिसेल. पण ते टीम इंडिया उपकारक ठरणार की भोवणार?
आज ५ नोव्हेंबर. विराट कोहलीचा बड्डे. परदेश दौऱ्यांवर आपापल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना सोबत घेऊन जाण्याची त्याची मागणी बीसीआयने मान्य केलीय. ते त्याच्यासाठी बर्थडे गिफ्टच ठरलंय. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना टीवीवरही दिसेल. पण ते टीम इंडिया उपकारक ठरणार की भोवणार?.....
आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का? पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी.
आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का? पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी......
आज १८ ऑक्टोबर २०१८ला पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे १६ विकेट घेणाऱ्या नरेंद्र हिरवाणीचा पन्नासावा वाढदिवस. आज दीपक शोधन असते तर तेही ९० वर्षांचे झाले असते. त्यांनी त्यांच्या पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे शतक ठोकलं होतं. गुणवत्ता असूनही कॅप्टनशी पंगा घेतल्याने दोघांचीही कारकीर्द अल्पजीवी ठरली
आज १८ ऑक्टोबर २०१८ला पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे १६ विकेट घेणाऱ्या नरेंद्र हिरवाणीचा पन्नासावा वाढदिवस. आज दीपक शोधन असते तर तेही ९० वर्षांचे झाले असते. त्यांनी त्यांच्या पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे शतक ठोकलं होतं. गुणवत्ता असूनही कॅप्टनशी पंगा घेतल्याने दोघांचीही कारकीर्द अल्पजीवी ठरली.....