काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?
काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?.....
‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणलंय. यात नक्की चूक कोणाची होती यावरून खुमासदार चर्चा सध्या रंगताना दिसतेय. यात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी त्यावेळचे राज्यपाल जगमोहन यांना किती प्रमाणात दोषी मानायचं? आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत? अशा प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा लेख.
‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणलंय. यात नक्की चूक कोणाची होती यावरून खुमासदार चर्चा सध्या रंगताना दिसतेय. यात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी त्यावेळचे राज्यपाल जगमोहन यांना किती प्रमाणात दोषी मानायचं? आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत? अशा प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा लेख......
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......