राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो......
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत......
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते.
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते......
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.
अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......
कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश.
कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश......
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल......
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय.
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल.
चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल......
ईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे.
ईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे......
आधुनिक हिंदी साहित्यातले प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी हिंदी कथा लेखनात नवा प्रवाह आणला. त्यांच्या मैला आंचल, परिती कथा, ऋणजल धनजल आदी कथासंग्रह, कादंबऱ्या खूप गाजल्या. दुसऱ्या जगण्याचा आदर्श घालून देणारी ‘रसूल मिस्त्री’ ही १९४६ मधे प्रसिद्ध झालेली त्यांची कथा तर आजही तितकीच समकालीन आहे.
आधुनिक हिंदी साहित्यातले प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी हिंदी कथा लेखनात नवा प्रवाह आणला. त्यांच्या मैला आंचल, परिती कथा, ऋणजल धनजल आदी कथासंग्रह, कादंबऱ्या खूप गाजल्या. दुसऱ्या जगण्याचा आदर्श घालून देणारी ‘रसूल मिस्त्री’ ही १९४६ मधे प्रसिद्ध झालेली त्यांची कथा तर आजही तितकीच समकालीन आहे. .....
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली.
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली......
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!.....
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा.
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा......