logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
...तर तुमच्यासाठी बोलायला कोणीच उरणार नाही!
यशवंती शिंदे
२६ जुलै २०२३
वाचन वेळ : ७ मिनिटं

मणिपूरमधे जे घडतंय, त्याबद्दल आपल्या समाजात आजही पुरेशी संवेदनशीलता दिसत नाही. समाजात ज्या प्रकारे जाणीवपूर्वक दुहीचे, विद्वेषाचे विष पेरले जात आहे, ते पाहता एक दिवस हा मणिपूरच्या आगीचा डोंब आपल्या गल्ल्यांच्या बोळांतून आपल्या घरापर्यंत येऊ शकेल. आपण निष्क्रियच राहिलो तर तो दिवस दूर नाही. म्हणून आपण बोलले पाहिजे, झाल्या प्रकाराचा शक्य त्या माध्यमांतून निषेध केला पाहिजे.


Card image cap
...तर तुमच्यासाठी बोलायला कोणीच उरणार नाही!
यशवंती शिंदे
२६ जुलै २०२३

मणिपूरमधे जे घडतंय, त्याबद्दल आपल्या समाजात आजही पुरेशी संवेदनशीलता दिसत नाही. समाजात ज्या प्रकारे जाणीवपूर्वक दुहीचे, विद्वेषाचे विष पेरले जात आहे, ते पाहता एक दिवस हा मणिपूरच्या आगीचा डोंब आपल्या गल्ल्यांच्या बोळांतून आपल्या घरापर्यंत येऊ शकेल. आपण निष्क्रियच राहिलो तर तो दिवस दूर नाही. म्हणून आपण बोलले पाहिजे, झाल्या प्रकाराचा शक्य त्या माध्यमांतून निषेध केला पाहिजे......


Card image cap
मणिपूरची नागवी धिंड राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचीच!
शाहू पाटोळे
२१ जुलै २०२३
वाचन वेळ : ९ मिनिटं

ज्या मणिपूरमध्ये कित्येक शतकांपासून ' ईमा मार्केट ' आहे, ज्याचं जगभरात कौतुक होतं, ज्या समाजात घरातील, बाहेरील सगळे निर्णय महिला घेतात, त्या मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड निघावी, महिला आणि मुलांना जिवंतपणी जाळावे; या सारख्या दुर्दैवी घटना घडाव्यात हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक आहे. खरं तर ती नागवी धिंड महिलेची नसून, देशातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचीच आहे.


Card image cap
मणिपूरची नागवी धिंड राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचीच!
शाहू पाटोळे
२१ जुलै २०२३

ज्या मणिपूरमध्ये कित्येक शतकांपासून ' ईमा मार्केट ' आहे, ज्याचं जगभरात कौतुक होतं, ज्या समाजात घरातील, बाहेरील सगळे निर्णय महिला घेतात, त्या मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड निघावी, महिला आणि मुलांना जिवंतपणी जाळावे; या सारख्या दुर्दैवी घटना घडाव्यात हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक आहे. खरं तर ती नागवी धिंड महिलेची नसून, देशातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचीच आहे......


Card image cap
नागालँडमधे कुत्र्याच्या मांसविक्रीवरची बंदी का उठवली?
सीमा बीडकर
१५ जून २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

माणसानं काय खावं आणि काय खाऊ नये, यावरून जगभर वाद झालेले आहेत. त्यातलाच एक वाद नुकताच भारतात झाला. नागालँडमधे पिढ्यानपिढ्या असलेली कुत्र्याचं मांस खाण्याची पद्धत ही अमानवी ठरवून, त्यावर २०२० मधे बंदी आणली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टानं ही बंदी उठवलीच पण यावेळी केलेलं भाष्य हे देशात खाण्यावरून भेदाभेद करणाऱ्यांसाठी मोठी चपराक ठरलाय.


Card image cap
नागालँडमधे कुत्र्याच्या मांसविक्रीवरची बंदी का उठवली?
सीमा बीडकर
१५ जून २०२३

माणसानं काय खावं आणि काय खाऊ नये, यावरून जगभर वाद झालेले आहेत. त्यातलाच एक वाद नुकताच भारतात झाला. नागालँडमधे पिढ्यानपिढ्या असलेली कुत्र्याचं मांस खाण्याची पद्धत ही अमानवी ठरवून, त्यावर २०२० मधे बंदी आणली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टानं ही बंदी उठवलीच पण यावेळी केलेलं भाष्य हे देशात खाण्यावरून भेदाभेद करणाऱ्यांसाठी मोठी चपराक ठरलाय......


Card image cap
जळणार्‍या मणिपूरची वेदना तुम्हाला जाणवतेय का?
सम्यक पवार
०८ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?


Card image cap
जळणार्‍या मणिपूरची वेदना तुम्हाला जाणवतेय का?
सम्यक पवार
०८ मे २०२३

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....


Card image cap
आसाम आणि मेघालय नेहमी एकमेकांशी का भांडतात?
प्रथमेश हळंदे
०१ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.


Card image cap
आसाम आणि मेघालय नेहमी एकमेकांशी का भांडतात?
प्रथमेश हळंदे
०१ डिसेंबर २०२२

२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय......


Card image cap
भाजपच्या जाहीरनाम्यातून गायब झालेली ‘आफ्स्पा’बंदी आहे तरी काय?
प्रथमेश हळंदे
०३ मार्च २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.


Card image cap
भाजपच्या जाहीरनाम्यातून गायब झालेली ‘आफ्स्पा’बंदी आहे तरी काय?
प्रथमेश हळंदे
०३ मार्च २०२२

ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात......


Card image cap
प्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं
अक्षय शारदा शरद
२० डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले.  पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.


Card image cap
प्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं
अक्षय शारदा शरद
२० डिसेंबर २०२१

गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले.  पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......


Card image cap
एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.


Card image cap
एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२१

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......


Card image cap
हिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं
भाऊसाहेब आजबे
१८ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.


Card image cap
हिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं
भाऊसाहेब आजबे
१८ मे २०२१

सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत......


Card image cap
आसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की!
भाऊसाहेब आजबे
२८ मार्च २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!


Card image cap
आसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की!
भाऊसाहेब आजबे
२८ मार्च २०२१

आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!.....


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......