वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा......
आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं.
आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?.....
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे.
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे......
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत......
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे......
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत......
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात.
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात......
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय......
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत.
एखादं संकट आलं की त्यात जास्तीत जास्त गरीब आणि परीघावरचे लोक भरडले जातात. भारतात दलित जातीतली माणसं या प्रकारात मोडतात. कोरोना वायरस संकटाचाही सगळ्यात मोठा फटका दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना बसतोय. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले बहुसंख्य दलित तरूण पुन्हा गावाकडे जातायत. .....
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते.
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते......
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी.
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी......
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी.
एकेकाळी तंबाखूही औषधी वनस्पती मानली जायची. तंबाखूमुळे रोग निवारण होतं आणि जंतुसंसर्ग होत नाही असा अनेकांचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला ते तंबाखूवर झालेल्या संशोधनामुळे आणि हे संशोधन शक्य झालं ते तंबाखूचं व्यसन असणाऱ्या लोकांमुळेच. त्यामुळेच, यंदाच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त आपण या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना तंबाखू सोडायला मदत करायला हवी......
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी.
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी......
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो.
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो......
आज सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. या लढ्यातल्या वॉरिअरपैकी एक म्हणजे हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या परिचारिका. आज १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व मिळालंय. आज जगभरातल्या सगळ्या नर्ससोबत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, सुईणी यांनाही थँक्स म्हणायला हवं.
आज सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. या लढ्यातल्या वॉरिअरपैकी एक म्हणजे हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या परिचारिका. आज १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व मिळालंय. आज जगभरातल्या सगळ्या नर्ससोबत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, सुईणी यांनाही थँक्स म्हणायला हवं......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय.
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही......
अन्न आणि आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हेच पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या जिवांचं उद्दिष्ट असतं. कोरोना वायरसही त्याचसाठी आपल्या शरीरात येतो. आपल्या शरीरातल्या काही पेशींच्या माध्यमातून त्याला आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करायचा असतो. पण त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांत माणसाचे एक एक अवयव निकामी होत जातात.
अन्न आणि आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हेच पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या जिवांचं उद्दिष्ट असतं. कोरोना वायरसही त्याचसाठी आपल्या शरीरात येतो. आपल्या शरीरातल्या काही पेशींच्या माध्यमातून त्याला आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करायचा असतो. पण त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांत माणसाचे एक एक अवयव निकामी होत जातात......
केंद्र सरकारनं कोरोना वायरसला ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप बनवलंय. काही ठिकाणी सरकारनं आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक केलंय. त्यातच फ्रान्समधल्या एका इथिकल हॅकरनं निव्वळ सरकारचीच नाही तर आपल्या सगळ्यांची झोप उडवलीय. अॅपमधली माहिती हॅक करता येते, असा दावा त्याने केलाय. त्यामुळे आरोग्य सेतूला स्वतःच्या तब्येतीची तरी नीट काळजी घेता येते का, असा प्रश्न विचारला जातोय.
केंद्र सरकारनं कोरोना वायरसला ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप बनवलंय. काही ठिकाणी सरकारनं आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक केलंय. त्यातच फ्रान्समधल्या एका इथिकल हॅकरनं निव्वळ सरकारचीच नाही तर आपल्या सगळ्यांची झोप उडवलीय. अॅपमधली माहिती हॅक करता येते, असा दावा त्याने केलाय. त्यामुळे आरोग्य सेतूला स्वतःच्या तब्येतीची तरी नीट काळजी घेता येते का, असा प्रश्न विचारला जातोय......
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं.
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं......
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर......
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख.
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख......
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय.
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय......
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते.
भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते......
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय.
प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय......
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय.
'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय......
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?.....
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध.
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय......
कोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे.
कोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे......
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी.
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी......
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या......
रोगाचं निदान आणि रक्ताची तपासणी याचा जवळचा संबंध आहेच. पण रक्त हे पेशंटला औषध म्हणूनही दिलं जातं. त्यासाठी रक्तातले घटक वेगवेगळे करावे लागतात. हे सगळं सोपं वाटावं असंही एक काम पॅथॉलॉजिस्टला करावं लागतं आणि ते म्हणजे मृतदेहाची तपासणी म्हणजेच पोस्टमॉर्टम करणं. कोरोनाच्या साथरोगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी या विभागाबद्दल माहिती देणारं हे फायनल पोस्टमॉर्टम.
रोगाचं निदान आणि रक्ताची तपासणी याचा जवळचा संबंध आहेच. पण रक्त हे पेशंटला औषध म्हणूनही दिलं जातं. त्यासाठी रक्तातले घटक वेगवेगळे करावे लागतात. हे सगळं सोपं वाटावं असंही एक काम पॅथॉलॉजिस्टला करावं लागतं आणि ते म्हणजे मृतदेहाची तपासणी म्हणजेच पोस्टमॉर्टम करणं. कोरोनाच्या साथरोगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी या विभागाबद्दल माहिती देणारं हे फायनल पोस्टमॉर्टम......
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते.
थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते......
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख.
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख......
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय.
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय......
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला.
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला......
माणूस वेंटिलेटरवर आहे म्हणजे तो गेलाच, असं अनेकांना वाटतं. पण वेंटिलेटर हे दररोज हजारो रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढतं. कोरोनात श्वसनसंस्थाच कुचकामी होत असल्याने वेंटिलेटर आणखी महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेंटिलेटरची निर्मिती जोरात केली जातेय. पण वेंटिलेटरमुळे कोरोनाच्या किती पेशंटचा जीव वाचू शकतो?
माणूस वेंटिलेटरवर आहे म्हणजे तो गेलाच, असं अनेकांना वाटतं. पण वेंटिलेटर हे दररोज हजारो रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढतं. कोरोनात श्वसनसंस्थाच कुचकामी होत असल्याने वेंटिलेटर आणखी महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेंटिलेटरची निर्मिती जोरात केली जातेय. पण वेंटिलेटरमुळे कोरोनाच्या किती पेशंटचा जीव वाचू शकतो?.....
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय.
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय......
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं.
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं......
‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं.
‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं......
कोरोना वायरसचा जगभर बोलबाला आहे. त्याच्या काट्या काट्यांच्या आवरणामुळे त्याला कोरोना असं नाव मिळालंय. पण त्याचं शास्त्रीय नाव सार्स-कोव-१९ असं आहे. अशा वायरसचा शोध माणूसच लावतो आणि स्वतःच त्याचं बारसंही करतो. पण असं नाव ठरवताना त्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात.
कोरोना वायरसचा जगभर बोलबाला आहे. त्याच्या काट्या काट्यांच्या आवरणामुळे त्याला कोरोना असं नाव मिळालंय. पण त्याचं शास्त्रीय नाव सार्स-कोव-१९ असं आहे. अशा वायरसचा शोध माणूसच लावतो आणि स्वतःच त्याचं बारसंही करतो. पण असं नाव ठरवताना त्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात......
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं.
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं......
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?.....
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा.
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा......
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय......
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल.
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल......
आपल्या या कोरोनाला एकूण सहा भाऊ आहेत. त्यातले दोन भाऊ म्हणजे सार्स आणि मर्स हे वायरस. कोरोनासारखाच या दोन्ही वायरसनी काही वर्षांपूर्वीच जगात धुमाकूळ घातला होता. पण तेव्हा आत्तासारखी देश, जग लॉकडाऊन वगैरे करण्याची वेळ आली नव्हती. या सगळ्या कुटुंबातलं कोरोना हे सगळ्यात वात्रट पोर आहे. एवढा वात्रटपणा याच्यात आला कुठून?
आपल्या या कोरोनाला एकूण सहा भाऊ आहेत. त्यातले दोन भाऊ म्हणजे सार्स आणि मर्स हे वायरस. कोरोनासारखाच या दोन्ही वायरसनी काही वर्षांपूर्वीच जगात धुमाकूळ घातला होता. पण तेव्हा आत्तासारखी देश, जग लॉकडाऊन वगैरे करण्याची वेळ आली नव्हती. या सगळ्या कुटुंबातलं कोरोना हे सगळ्यात वात्रट पोर आहे. एवढा वात्रटपणा याच्यात आला कुठून?.....
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?.....
युरोपात कोरोनानं हैदोस घातलाय. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी अशा साऱ्या महाशक्तींनी पाय टेकलेत. अचानक आलेल्या या संकटाविरोधात लढण्यासाठी आता सारे देश आपापल्या पातळीवर कामाला लागलेत. अमेरिका, इटली, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली, कॅनडा अशा सर्वच देशांनी कोरोना पॅकेज जाहीर केलंय. कृती कार्यक्रम जाहीर करून तो राबवणंही सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भारताचं करंट स्टेट्स आपण चेक केलं पाहिजे.
युरोपात कोरोनानं हैदोस घातलाय. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी अशा साऱ्या महाशक्तींनी पाय टेकलेत. अचानक आलेल्या या संकटाविरोधात लढण्यासाठी आता सारे देश आपापल्या पातळीवर कामाला लागलेत. अमेरिका, इटली, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली, कॅनडा अशा सर्वच देशांनी कोरोना पॅकेज जाहीर केलंय. कृती कार्यक्रम जाहीर करून तो राबवणंही सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भारताचं करंट स्टेट्स आपण चेक केलं पाहिजे......
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही......
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय......
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत......
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत......
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?.....
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.
चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात......
झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का?
झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का? .....
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय......
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?
प्रेम सगळ्यांनाच हवंहवंस वाटतं. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या माणसासोबत आपलं एक नातं तयार होतं. हे नातं मुळातच सुंदर असतं. पण त्यासोबत ते समृद्ध, श्रीमंत असावं असं वाटत असेल तर त्यात काही रंग जोडावे लागतात. एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय गोष्टी असाव्यात, असं तुम्हाला वाटतं?.....
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं.
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं......
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत......
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल......
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी......
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा.
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा......
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.
आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय......
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे......
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. मानसिक ताण आल्यामुळे क्रिकेट सोडणारा मॅक्सवेल एकटा नाही. आतापर्यंत अनेक खेळाडूंना असा अनुभव आलाय. दोन मालिकांच्यामधे विश्रांती घेणं हाच त्यावरचा उपाय असू शकतो......
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं......
प्लास्टिकचं विघटन कसं करायचं ही एक जागितक समस्याच होऊन बसलीय. प्लास्टिकवर बंदी आणली तरी आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? आणि इतर गोष्टींसाठी, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरणं बंद होणार नाही. मग काय करायचं या प्लास्टिकचं असा प्रश्न असताना नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणारे जंतू शोधलेत.
प्लास्टिकचं विघटन कसं करायचं ही एक जागितक समस्याच होऊन बसलीय. प्लास्टिकवर बंदी आणली तरी आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? आणि इतर गोष्टींसाठी, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरणं बंद होणार नाही. मग काय करायचं या प्लास्टिकचं असा प्रश्न असताना नॉयडामधल्या संशोधकांनी प्लास्टिक खाणारे जंतू शोधलेत......
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे.
आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे. .....
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?
एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?.....
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय.
ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं......
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय.
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय......
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला......
ओह् नो, आज मी भात खाल्ला. म्हणजे कार्बस् खाल्ले मग खूप बॅड फॅट्स पोटात गेले. उद्या ना फक्त सॅलेड खाणार, अशी वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या तोंडून खूपदा ऐकलीयत. यावरुन जाणवतं की आपण किती मोजून, मापून, शोधून खाऊ लागलो आहोत. पण भात हा बॅड फॅट नाही. चार प्रकारचे फॅट असतात आणि त्यातलं एकच फॅट वाईट असतं.
ओह् नो, आज मी भात खाल्ला. म्हणजे कार्बस् खाल्ले मग खूप बॅड फॅट्स पोटात गेले. उद्या ना फक्त सॅलेड खाणार, अशी वाक्य आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्या तोंडून खूपदा ऐकलीयत. यावरुन जाणवतं की आपण किती मोजून, मापून, शोधून खाऊ लागलो आहोत. पण भात हा बॅड फॅट नाही. चार प्रकारचे फॅट असतात आणि त्यातलं एकच फॅट वाईट असतं......
आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून कोल्ड ड्रिंकऐवजी डाएट कोल्ड ड्रिंक पिऊ लागलो. पण त्याची चव काही अनेकांना आवडली नाही. मग बाजारात फ्रूट ज्यूस आला. आणि त्यामुळे फ्रूट ज्यूसचं मार्केटही वाढलं. पण महत्त्वाचं म्हणजे या फ्रूट ज्यूसमधे खरीखुरी फळचं वापरलेली नसतात.
आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणून कोल्ड ड्रिंकऐवजी डाएट कोल्ड ड्रिंक पिऊ लागलो. पण त्याची चव काही अनेकांना आवडली नाही. मग बाजारात फ्रूट ज्यूस आला. आणि त्यामुळे फ्रूट ज्यूसचं मार्केटही वाढलं. पण महत्त्वाचं म्हणजे या फ्रूट ज्यूसमधे खरीखुरी फळचं वापरलेली नसतात......
वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय.
वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय......
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं......
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात.
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात......
झोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. पण आपल्याला वाटतं ही काय समस्या आहे का? तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. या समस्येबद्दल जनजागृतीसाठी गेल्या काही वर्षांपासून १३ मार्चला जागतिक झोप दिवस म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो.
झोप न येणं किंवा उशिरापर्यंत जागणं ही संपूर्ण जगाची समस्या झालीय. पण आपल्याला वाटतं ही काय समस्या आहे का? तर हो, ही अनहायजिनिक स्लीपची समस्या आहे. सतत पुरेशी झोप होत नसल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्लीप हायजिनिक असणं गरजेचं आहे. या समस्येबद्दल जनजागृतीसाठी गेल्या काही वर्षांपासून १३ मार्चला जागतिक झोप दिवस म्हणजेच वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो......
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......
आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे.
आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे......
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय.
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय......
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय......
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे.
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे......
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात......
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख......
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय.
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय......
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे.
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे......
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न......