राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली.
स्वच्छ भारत योजनेमधे आपण घरोघरी संडास बांधण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यापुढची आव्हानं अधिक मोठी आहेत. सध्या मंबईत १८ वी वर्ल्ड टॉयलेट समिट सुरू आहे. त्यात जगभरातल्या तज्ञांनी संडासांच्या प्रेमकथेची दुसरी बाजूही सांगितली......