वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......
मराठी पाट्यांचा मुद्दा हे राजकीय धरसोडवृत्तीचंच उदाहरण आहे. इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता अगदी चुटकीत सुटलाय. याचा अर्थ, हा विषय अत्यंत साधा आणि कायद्याच्या चौकटीतला होता. पण त्याचं राजकारण केलं गेलं आणि मराठीला विरोध करणार्यांच्या ते पथ्यावर पडलं.
मराठी पाट्यांचा मुद्दा हे राजकीय धरसोडवृत्तीचंच उदाहरण आहे. इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता अगदी चुटकीत सुटलाय. याचा अर्थ, हा विषय अत्यंत साधा आणि कायद्याच्या चौकटीतला होता. पण त्याचं राजकारण केलं गेलं आणि मराठीला विरोध करणार्यांच्या ते पथ्यावर पडलं......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख......
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो......
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख......
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत.
`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का? तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का? यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत. .....
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं......
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल.
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख.
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख......
ईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे.
ईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे......
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा.
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा......
मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख.
मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांची भटांची गझल असो, गीतं किंवा कविता, मराठी रसिकाला त्यांनी बेधुंद केलं. त्यांच्या गझलने तर मराठी काव्यजगताला नवं वळण लावलं. आज १५ एप्रिल भटांचा जन्मदिन. यानिमित्तानं भटांचा मराठी गझलचा वारसा पुढे नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा हा लेख. .....
दूरदर्शनच्या मराठी सिरीयलवर पोसलेल्या पिढ्यांसाठी रमेश भाटकर आयकॉन होते आणि आहेत. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज हार्ट अटॅकने तो संघर्ष थांबवला. त्यांचं वय सत्तर असल्याचं बातम्या सांगतात. पण अश्रूंची झाली फुलेचा लाल्या, हॅलो इन्स्पेक्टर किंवा माहेरची साडी मधला फौजी, रुबाबदार रमेश भाटकरना बघितलेल्यांसाठी ते कधीच म्हातारे झाले नाहीत.
दूरदर्शनच्या मराठी सिरीयलवर पोसलेल्या पिढ्यांसाठी रमेश भाटकर आयकॉन होते आणि आहेत. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज हार्ट अटॅकने तो संघर्ष थांबवला. त्यांचं वय सत्तर असल्याचं बातम्या सांगतात. पण अश्रूंची झाली फुलेचा लाल्या, हॅलो इन्स्पेक्टर किंवा माहेरची साडी मधला फौजी, रुबाबदार रमेश भाटकरना बघितलेल्यांसाठी ते कधीच म्हातारे झाले नाहीत......
साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय.
साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......
भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.
भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत......
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......
कॅलिफोर्नियातील आयडियालॅब या कंपनीचे प्रमुख असणारे बिल ग्रोस हे शाळेत असल्यापासून उद्योजक आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअपना सुरवात केलीय. अनेक स्टार्टअप बनताबिघडताना पाहिलेय. शंभरेक कंपन्यांचा डाटा गोळा करून त्यांनी त्यांच्या यशापयशामागची कारणं शोधलीत. त्यांच्या या अनुभवाचं सार त्यांनी टेड टॉकमधे सांगितलं होतं. ते तुमच्यासाठी मराठीत.
कॅलिफोर्नियातील आयडियालॅब या कंपनीचे प्रमुख असणारे बिल ग्रोस हे शाळेत असल्यापासून उद्योजक आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअपना सुरवात केलीय. अनेक स्टार्टअप बनताबिघडताना पाहिलेय. शंभरेक कंपन्यांचा डाटा गोळा करून त्यांनी त्यांच्या यशापयशामागची कारणं शोधलीत. त्यांच्या या अनुभवाचं सार त्यांनी टेड टॉकमधे सांगितलं होतं. ते तुमच्यासाठी मराठीत. .....