logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?
अक्षय शारदा शरद
१५ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा  उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.


Card image cap
उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?
अक्षय शारदा शरद
१५ डिसेंबर २०२०

उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा  उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......


Card image cap
आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?
मंदार जोशी  
०७ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.


Card image cap
आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?
मंदार जोशी  
०७ डिसेंबर २०२०

मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......