ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं......
‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय.
‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय......
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत.
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत......
संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास.
संविधानावरच्या एका प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने लेखक सुरेश सावंत वाराणसीमधे गेले होते. सुभाष वारे, नागेश जाधव आणि निलेश खानविलकर असे काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वाराणसी शहर फिरले. ते फिरत असताना त्यांना आलेले अनुभव, तिथल्या माणसांशी झालेली चर्चा, निरीक्षणं याच्या त्यांनी नोंदी केल्यात. त्या सगळ्या भटकंतीचा हा कॅनव्हास......
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल......
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून आपण आपण कसं जगणार हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण संविधानाविषयी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीनाही नीटशी माहिती नाही. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार करण्याचं काम सुरेश सावंतांसारखी काही मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत.
स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून आपण आपण कसं जगणार हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण संविधानाविषयी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीनाही नीटशी माहिती नाही. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार करण्याचं काम सुरेश सावंतांसारखी काही मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत......
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो.
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो......
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......
चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?
चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?.....
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच.
आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस. भ्रष्टाचार अगदी चाणक्याच्या काळापासून चालत आलाय. तो प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. पदं, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतर हे दुखणं आहे. म्हणजेच विषमता संपली की भ्रष्टाचार संपेल. तोपर्यंत नियंत्रणाचे वेगवेगळे मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातला बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावं लागेलच......
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही.
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही......
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील.
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील......
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
आपल्या सगळ्यांना जिंकायचंय. अव्वल बनायचंय. सबसे आगे जायचंय. या अव्वलपणाचा ताण आपण आपल्या मुलाबाळांवर टाकतोय. मग तीही सबसे आगेचा धोशा लावतात. या नादात आपण उत्तम बनणं सोडून देतोय. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी आंदोलन मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात लेख लिहिलाय. या लेखाचा हा संपादित अंश.
आपल्या सगळ्यांना जिंकायचंय. अव्वल बनायचंय. सबसे आगे जायचंय. या अव्वलपणाचा ताण आपण आपल्या मुलाबाळांवर टाकतोय. मग तीही सबसे आगेचा धोशा लावतात. या नादात आपण उत्तम बनणं सोडून देतोय. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी आंदोलन मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात लेख लिहिलाय. या लेखाचा हा संपादित अंश......
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे......