भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......
अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय.
अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय......
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते......
प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात.
प्लेगच्या साथीवेळी लोक घरदार सोडून माळरानात, शेतात राहायला गेले होते. त्यामुळे प्लेग आटोक्यात आणायला मदत झाली होती. आत्ता कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची सोय एखाद्या कार्यालयात, हॉलमधे करायला हवं. याचा अनेक जीव वाचण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असं मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख सांगतात......
गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात.
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात......
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय.
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय. .....