इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.
इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते.
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते......
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय.
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय......
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल.
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल......
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख.
नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे क्रांतीचा वणवा. तो स्वराज्य मिळवण्यासाठी धगधगला. तसाच सुराज्य घडवण्यासाठीही पेटता राहिला. हुतात्मा किसन वीर साखर कारखान्यापासून फासेपारध्यांच्या पुनर्वसनापर्यंत ते जिवंतपणीच दंतकथा बनले. ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी २२ मार्च या नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या आठवणींचा हा संपादित लेख......
ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख.
ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख. .....
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय......
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......