तौक्ते चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाशी भारताला दोन हात करायचेत. गेल्या काही वर्षांत समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या खूप वाढलीय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढल्यानं चक्रीवादळांची संख्या वाढतेय. पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ आपण रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?
तौक्ते चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाशी भारताला दोन हात करायचेत. गेल्या काही वर्षांत समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या खूप वाढलीय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढल्यानं चक्रीवादळांची संख्या वाढतेय. पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ आपण रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?.....
आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.
आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं.
पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं. .....
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते.
कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते......
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय.
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय......
कोरोनावरचा रामबाण उपाय सापडलाय अशी बातमी सध्या सगळीकडे वायरल झालीय. ब्रिटिश सरकारच्या एका प्रयोगात डेक्झामेथाझोन हे औषध वेंटीलेटरवर असलेल्या कोरोना पेशंटचा मृत्यूदर कमी करू शकतं, असं स्पष्ट झालंय. तेव्हापासून या औषधाची मागणी वाढलीय. हे औषध उपयुक्त असेलही. पण त्यावर इतक्या लवकर विश्वास ठेवणं बरोबर नाही, असं अनेक डॉक्टर आणि तज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनावरचा रामबाण उपाय सापडलाय अशी बातमी सध्या सगळीकडे वायरल झालीय. ब्रिटिश सरकारच्या एका प्रयोगात डेक्झामेथाझोन हे औषध वेंटीलेटरवर असलेल्या कोरोना पेशंटचा मृत्यूदर कमी करू शकतं, असं स्पष्ट झालंय. तेव्हापासून या औषधाची मागणी वाढलीय. हे औषध उपयुक्त असेलही. पण त्यावर इतक्या लवकर विश्वास ठेवणं बरोबर नाही, असं अनेक डॉक्टर आणि तज्ञांचं म्हणणं आहे......
कोरोना बाधित व्यक्तीला पोलिस उचलून नेतात, हॉस्पिटलमधे टाकून देतात अशी भीती लोकांच्या मनात बसलीय. म्हणूनच कोरोनाची लागण झाली तरी घरीच कसं राहू दिलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साध्या फ्लूसारखा असतो. कोविड-१९ चा आपला हा सारा अनुभव लेखिका सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्याशी शेअर केलाय.
कोरोना बाधित व्यक्तीला पोलिस उचलून नेतात, हॉस्पिटलमधे टाकून देतात अशी भीती लोकांच्या मनात बसलीय. म्हणूनच कोरोनाची लागण झाली तरी घरीच कसं राहू दिलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साध्या फ्लूसारखा असतो. कोविड-१९ चा आपला हा सारा अनुभव लेखिका सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्याशी शेअर केलाय......
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत.
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत......
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी.
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी......
भारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय.
भारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय......
आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय.
आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय......
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?
भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी......
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.
जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय.
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट.
कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट......
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही.
कोरोना वायरसनं साऱ्या मातब्बर देशांच्या आरोग्य व्यवस्थांना नागडं केलंय. आता डब्ल्यूएचओच्या नावानं ब्लेगगेम सुरू झालाय. डब्ल्यूएचओनं तर ३० जानेवारीलाच जागतिक आरोग्य आणीबाणीची घोषणा करून आपल्याला सर्वोच्च इशारा दिला होता. तोपर्यंत चीन शिवाय जगभरातल्या १८ देशांमधे ९८ कोरोना पेशंट होते. आरोग्य आणीबाणी हा जगासाठी इशारा होता. पण तो कुणीच गंभीरपणे घेतला नाही......
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं.
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं......
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय......
कुणाला काही कळायच्या आतच कोरोनानं चीनमधून साऱ्या जगात एंट्री केली. आपण जगाच्या या टोक्यापासून त्या टोकाला काही तासांत जाऊ शकतो. तसंच कोरोना वायरसही पसरला. ग्लोबलायजेशनमुळे साथरोग चटकन पसरतात, हे खरं असलं तरी डिग्लोबलाइज होणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही.
कुणाला काही कळायच्या आतच कोरोनानं चीनमधून साऱ्या जगात एंट्री केली. आपण जगाच्या या टोक्यापासून त्या टोकाला काही तासांत जाऊ शकतो. तसंच कोरोना वायरसही पसरला. ग्लोबलायजेशनमुळे साथरोग चटकन पसरतात, हे खरं असलं तरी डिग्लोबलाइज होणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही......
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न.
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न......
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय......
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख......
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न.
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न......
कोरोनामुळे राजकारणही बदलणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या इवेंटगिरीतून आपल्याला राजकारणी लोक जाणूनबुजून वैज्ञानिक माहितीपासून दूर ठेवत आलेत. तसं त्यांनी स्वतःच्या राजकीय हेतूसाठी केलं. पण सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांची ही कृती त्यांच्याच अंगाशी येतेय.
कोरोनामुळे राजकारणही बदलणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या इवेंटगिरीतून आपल्याला राजकारणी लोक जाणूनबुजून वैज्ञानिक माहितीपासून दूर ठेवत आलेत. तसं त्यांनी स्वतःच्या राजकीय हेतूसाठी केलं. पण सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांची ही कृती त्यांच्याच अंगाशी येतेय. .....
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी.
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी......
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय......
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न......
आजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे.
आजचं जग जास्तीत जास्त कळलेल्या निवडक लोकांमधले एक म्हणजे युवाल नोवा हरारी. त्यामुळे ते काय लिहितात, बोलतात याकडे जग कानात प्राण आणून ऐकत असतं. कोरोनानंतरचं जग कसं असेल, यावरचं त्यांचं चिंतन जगभर चर्चेचा विषय बनलंय. कोरोनाचा फायदा उचलत सरकारी यंत्रणा आपल्यावरचा पाळतीचा फास अधिक बळकट करणार आहेत. त्याला जागतिक भावंडभावना हाच उपाय आहे. .....
ब्रिटीश लेखक लेविस डार्टनेल यांचं ‘ओरिजिन्स’ हे पुस्तक २०१९ मधे प्रकाशित झालेलं पुस्तक. पहिला माणूस का आणि कुठं तयार झाला आणि तिथून तो कुठं गेला याची वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत सांगायची असेल तर लेविस यांच्या या पुस्तकाचं उदाहरण घ्यावं. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी फेसबुकवर या पुस्तकाचा परिचय लिहिला होता. त्याचा हा संपादित भाग.
ब्रिटीश लेखक लेविस डार्टनेल यांचं ‘ओरिजिन्स’ हे पुस्तक २०१९ मधे प्रकाशित झालेलं पुस्तक. पहिला माणूस का आणि कुठं तयार झाला आणि तिथून तो कुठं गेला याची वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत सांगायची असेल तर लेविस यांच्या या पुस्तकाचं उदाहरण घ्यावं. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी फेसबुकवर या पुस्तकाचा परिचय लिहिला होता. त्याचा हा संपादित भाग......