नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय.
नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय. .....
२६ जानेवारीला दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हिंसक झालं. मीडियातून आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न झाले. फूट पडली. मोदी सरकारने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अधिक ताकदीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत केंद्रबिंदू बनले.
२६ जानेवारीला दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हिंसक झालं. मीडियातून आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न झाले. फूट पडली. मोदी सरकारने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अधिक ताकदीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत केंद्रबिंदू बनले......
भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते.
भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते......