राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख......