जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय.
भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय......