प्रसाद कुमठेकर यांच्या बगळा या कादंबरीची नवी आवृत्ती आलीय. २०१६ला त्याच्या पहिल्या आवृत्तीचं वसईत प्रकाशन झालं तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस त्यावर मस्त बोलले होते. त्या भाषणाचं महेश लीला पंडित यांनी केलेलं शब्दांकन साहित्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन देत आपल्याला समृद्ध करतं.
प्रसाद कुमठेकर यांच्या बगळा या कादंबरीची नवी आवृत्ती आलीय. २०१६ला त्याच्या पहिल्या आवृत्तीचं वसईत प्रकाशन झालं तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस त्यावर मस्त बोलले होते. त्या भाषणाचं महेश लीला पंडित यांनी केलेलं शब्दांकन साहित्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन देत आपल्याला समृद्ध करतं......
केंद्र सरकारने संविधानातल्या कलम ३७० नुसार असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. पण या कलमातल्या अनेक तरतुदी याआधीच टप्प्या टप्प्याने कमजोर करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला, लोकांना विश्वासात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने आपले कायदे जम्मू काश्मीरमधे लागू केले. ज्येष्ठ विचारवंत ना. य. डोळे यांच्या ‘काश्मीर प्रश्न’ या पुस्तकातला हा संपादित अंश.
केंद्र सरकारने संविधानातल्या कलम ३७० नुसार असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. पण या कलमातल्या अनेक तरतुदी याआधीच टप्प्या टप्प्याने कमजोर करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला, लोकांना विश्वासात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने आपले कायदे जम्मू काश्मीरमधे लागू केले. ज्येष्ठ विचारवंत ना. य. डोळे यांच्या ‘काश्मीर प्रश्न’ या पुस्तकातला हा संपादित अंश......