कवयित्री रामकली पावसकर यांनी पावळण या कवितासंग्रहातून स्त्रीजीवनातलं दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहात एकूण ५२ विविधरंगी कविता आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व कवयित्रीने या कवितांमधून साकार केलंय. त्यातल्या निवडक कवितांचा ठाव घेणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा ब्लॉग.
कवयित्री रामकली पावसकर यांनी पावळण या कवितासंग्रहातून स्त्रीजीवनातलं दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहात एकूण ५२ विविधरंगी कविता आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व कवयित्रीने या कवितांमधून साकार केलंय. त्यातल्या निवडक कवितांचा ठाव घेणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा ब्लॉग......
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख.
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख......
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......
संत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे.
संत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे......
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण......
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात......
कवितेतल्या एका एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उर्दूतल्या शेरमधे तर आपल्याला अनेक अर्थ सापडतात. १९ व्या शतकातले थोर शायर मोमिन-ख़ाँ-मोमिन यांच्या दोन ओळीच्या एका शेरवर तर गालिबही फिदा झाले होते. त्या शेरचा हा अन्वयार्थ.
कवितेतल्या एका एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उर्दूतल्या शेरमधे तर आपल्याला अनेक अर्थ सापडतात. १९ व्या शतकातले थोर शायर मोमिन-ख़ाँ-मोमिन यांच्या दोन ओळीच्या एका शेरवर तर गालिबही फिदा झाले होते. त्या शेरचा हा अन्वयार्थ......