आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं.
आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं......
हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं.
हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं......