इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.
इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात.
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!
स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!.....
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे......
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते......
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत.
लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत......
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख......
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय.
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय......
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.
ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?
हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?.....
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी......
`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा.
`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा......
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे......
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. .....
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......
४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.
४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख......
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख.
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. .....
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय......
इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.
इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी......
नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख.
नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख......
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......
आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे.
आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय.
विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय......
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय......
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.
एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?.....
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय. .....
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....
कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत.
कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत......
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.
सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो......
कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे......
गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.
गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही......
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश......
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे. .....
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.
आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं......
नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग.
नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. .....
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे......
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......
आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.
आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय......
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा.
फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा......
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात......
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत. .....
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. .....
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे......
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......
राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय.
राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय......
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं......
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......