ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. प्रशासनही कामाला लागलंय. एनडीआरएफची तुकडीही दाखल झालीय. त्यामुळे पालघरच्या भूकंपाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण पालघरला भूकंप काही नवा नाही. त्याला मोठा इतिहास आहे.
सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. प्रशासनही कामाला लागलंय. एनडीआरएफची तुकडीही दाखल झालीय. त्यामुळे पालघरच्या भूकंपाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण पालघरला भूकंप काही नवा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. .....