आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं.
प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय......
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे......
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते.
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश......
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा.
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा......
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......
कोरोना म्हटलं की आपल्या काळजात धडकीच भरते. आपलं मन देवाचा धावा करू लागतं. आपण देवाची प्रार्थना करू लागतो. आता या देवाचं नावंही कोरोनाच असेल तर? कोरोना वायरसची साथ पसरल्यापासून ख्रिश्चन धर्मात इसवीसनानंतर दुसऱ्या दशकात होऊन गेलेल्या संत कोरोना यांचा फोटो आणि सोबत साथरोगापासून संरक्षण कर अशी प्रार्थना सोशल मीडियावर वायरल होतेय.
कोरोना म्हटलं की आपल्या काळजात धडकीच भरते. आपलं मन देवाचा धावा करू लागतं. आपण देवाची प्रार्थना करू लागतो. आता या देवाचं नावंही कोरोनाच असेल तर? कोरोना वायरसची साथ पसरल्यापासून ख्रिश्चन धर्मात इसवीसनानंतर दुसऱ्या दशकात होऊन गेलेल्या संत कोरोना यांचा फोटो आणि सोबत साथरोगापासून संरक्षण कर अशी प्रार्थना सोशल मीडियावर वायरल होतेय......
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?.....
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न.
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न......
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही.
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही......
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय......
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न.
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न......
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न......
२२ मार्चच्या रविवारी सामनात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात लिहिलेला `देवांनी मैदान सोडले` हा लेख सध्या गाजतोय. `कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले`, असं सांगणारा हा लेख मुद्दामून कोलाजच्या वाचकांसाठी देतोय. कोलाजच्या स्टाइलबुकनुसार केलेले काही बदल वगळता हा लेख सामनानुसार जशाच्या तसा आहे. यातली सबहेडिंग मात्र आम्ही दिलीत.
२२ मार्चच्या रविवारी सामनात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात लिहिलेला `देवांनी मैदान सोडले` हा लेख सध्या गाजतोय. `कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले`, असं सांगणारा हा लेख मुद्दामून कोलाजच्या वाचकांसाठी देतोय. कोलाजच्या स्टाइलबुकनुसार केलेले काही बदल वगळता हा लेख सामनानुसार जशाच्या तसा आहे. यातली सबहेडिंग मात्र आम्ही दिलीत......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात.
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात. .....
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी तिथे एनआरसी लागू करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी उठवलेले वादळ कायम असतानाच केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलंय. या दोन्हींमधील फरक काय, आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, त्यांना विरोध का होतोय यासारख्या प्रश्नांवर टाकलेला हा प्रकाश.
आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी तिथे एनआरसी लागू करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी उठवलेले वादळ कायम असतानाच केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलंय. या दोन्हींमधील फरक काय, आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, त्यांना विरोध का होतोय यासारख्या प्रश्नांवर टाकलेला हा प्रकाश......
शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय.
शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय......
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते......
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत.
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत. .....
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय.
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. .....
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......
सध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा.
सध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं.
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं......
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात......
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या.
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या......
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.
मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं.
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं......
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य.
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य......
शिकागो इथं सव्वाशे वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत दिलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. यानंतर २७ ऑगस्ट १९३३ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत अध्यक्षीय भाषण दिलं. महाराजांनी आपल्या भाषणात धर्म सर्वसुलभ करण्यासाठी काहीएक मूलभूत मांडणी केली. सयाजीरावांच्या या ऐतिहासिक भाषणाचा हा संपादीत अंश.
शिकागो इथं सव्वाशे वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत दिलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. यानंतर २७ ऑगस्ट १९३३ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत अध्यक्षीय भाषण दिलं. महाराजांनी आपल्या भाषणात धर्म सर्वसुलभ करण्यासाठी काहीएक मूलभूत मांडणी केली. सयाजीरावांच्या या ऐतिहासिक भाषणाचा हा संपादीत अंश......
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!
कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....
'हमने कमलको वोट दिया. अब मोदी, योगीजीने हमसे मुह क्यो फेरा?' असं त्वेषानं विचारणारे फेरीवाले, त्यांचे बालबच्चे काल रात्री मेला प्राधिकरणाविरोधात घोषणाबाजी करत होते. प्रयाग इथल्या अर्धकुंभला यंदा योगी सरकारने कुंभसारखं भव्यदिव्य स्वरूप दिलंय. बुवाबाबांचीही भरपूर सरबराई करण्यात आलीय. पण या सगळ्यात सामान्य माणूस नाराज होतोय.
'हमने कमलको वोट दिया. अब मोदी, योगीजीने हमसे मुह क्यो फेरा?' असं त्वेषानं विचारणारे फेरीवाले, त्यांचे बालबच्चे काल रात्री मेला प्राधिकरणाविरोधात घोषणाबाजी करत होते. प्रयाग इथल्या अर्धकुंभला यंदा योगी सरकारने कुंभसारखं भव्यदिव्य स्वरूप दिलंय. बुवाबाबांचीही भरपूर सरबराई करण्यात आलीय. पण या सगळ्यात सामान्य माणूस नाराज होतोय......
'बाहेर पडलो तर दुनियादारी कळती. हुशारी येती. चार पैसे गाठीला लागले की वाईट असतंय का? घरचेबी आधी विरोध करतात, पैसे दिले की आपसूकच गोड बोलत्यात मग! संसाराची कामं आता मुलं सुना सांभाळून घेतात,' असं भारतभर फिरणाऱ्या उषाताई सांगतात. कुंभमधे भेटलेल्या या मराठी बायामाणसांशी साधलेलं हे हितगुज.
'बाहेर पडलो तर दुनियादारी कळती. हुशारी येती. चार पैसे गाठीला लागले की वाईट असतंय का? घरचेबी आधी विरोध करतात, पैसे दिले की आपसूकच गोड बोलत्यात मग! संसाराची कामं आता मुलं सुना सांभाळून घेतात,' असं भारतभर फिरणाऱ्या उषाताई सांगतात. कुंभमधे भेटलेल्या या मराठी बायामाणसांशी साधलेलं हे हितगुज......
प्रयागराज इथल्या अर्धकुंभाला आज पहिल्या शाही स्नानने सुरवात झाली. भल्या पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीत शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर बुवाबाबा, भाविकांची गर्दी झालीय. २०१९ च्या निवडणुकीआधी होणाऱ्या अर्धकुंभाच्या भव्यदिव्य आयोजनात कुठलीही कमतरता राहू नये म्हणून योगी सरकारने खूप तयारी केलीय. या सगळ्यांचा हा लाईव रिपोर्ट.
प्रयागराज इथल्या अर्धकुंभाला आज पहिल्या शाही स्नानने सुरवात झाली. भल्या पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीत शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर बुवाबाबा, भाविकांची गर्दी झालीय. २०१९ च्या निवडणुकीआधी होणाऱ्या अर्धकुंभाच्या भव्यदिव्य आयोजनात कुठलीही कमतरता राहू नये म्हणून योगी सरकारने खूप तयारी केलीय. या सगळ्यांचा हा लाईव रिपोर्ट......
आदिम हिंदू महासंघ या संस्थेने गेल्या शनिवारी पुण्यात कुंडली कचऱ्यात टाकण्याचं आंदोलन केलं. स्वतः हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगत हिंदू धर्मातल्या वेडगळ समजुतींवर प्रहार करायचं काम ही संस्था करते. त्यांच्या या ताज्या आंदोलनातल्या एका कार्यकर्त्यांचं हे मनोगत.
आदिम हिंदू महासंघ या संस्थेने गेल्या शनिवारी पुण्यात कुंडली कचऱ्यात टाकण्याचं आंदोलन केलं. स्वतः हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगत हिंदू धर्मातल्या वेडगळ समजुतींवर प्रहार करायचं काम ही संस्था करते. त्यांच्या या ताज्या आंदोलनातल्या एका कार्यकर्त्यांचं हे मनोगत......
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर......
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?.....
चार वर्षांपूर्वी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाईट शब्दांत टीका केली होती. धर्मसंसद भरवून साईबाबांची पूजा न करण्याचा फतवा काढला होता. पण आता त्याचा सगळा प्रभाव संपला आहे. साई संस्थानाने समाधी शताब्दीच्या निमित्ताने केलेला प्रचार त्याला कारण आहे तसंच भक्तांची साईंविषयीची श्रद्धाही.
चार वर्षांपूर्वी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाईट शब्दांत टीका केली होती. धर्मसंसद भरवून साईबाबांची पूजा न करण्याचा फतवा काढला होता. पण आता त्याचा सगळा प्रभाव संपला आहे. साई संस्थानाने समाधी शताब्दीच्या निमित्ताने केलेला प्रचार त्याला कारण आहे तसंच भक्तांची साईंविषयीची श्रद्धाही......
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे......
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा..
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा.. .....
१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग.
१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग......
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय......
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट.
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट......
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद.
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद......
नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा...
नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा... .....
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. .....