जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू.
जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू......
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?.....
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे. .....
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २. १५ जुलैचं उड्डाण रद्द झाल्यानंतर काल २२ जुलैला यानानं उड्डाण घेतलं. हे रोमांचकारी दृष्य आपण टीवीवर, ऑनलाईन पाहिलं. जगातून इस्त्रोच्या या मोहिमेचं आणि अर्थातचं भारताचं कौतुक होतंय. पुढे ४० पेक्षा जास्त दिवस चंद्रावर पोचण्यासाठी लागतील. पण या ३.८ टन वजनाच्या यानाचा प्रवास नेमका कसा होणार आहे?
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २. १५ जुलैचं उड्डाण रद्द झाल्यानंतर काल २२ जुलैला यानानं उड्डाण घेतलं. हे रोमांचकारी दृष्य आपण टीवीवर, ऑनलाईन पाहिलं. जगातून इस्त्रोच्या या मोहिमेचं आणि अर्थातचं भारताचं कौतुक होतंय. पुढे ४० पेक्षा जास्त दिवस चंद्रावर पोचण्यासाठी लागतील. पण या ३.८ टन वजनाच्या यानाचा प्रवास नेमका कसा होणार आहे?.....
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे......