कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत.
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत......
५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'साने गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात सोशल मीडियातून वायरल झाल्या. पण या पराक्रमींनी खटल्याच्या भयाने आठवणी कशा फेकल्या-लपवल्या याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत.
५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'साने गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात सोशल मीडियातून वायरल झाल्या. पण या पराक्रमींनी खटल्याच्या भयाने आठवणी कशा फेकल्या-लपवल्या याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत. .....
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट.
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट......
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.
मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली......
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे......
देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय.
देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय......
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील.
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील......
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?.....
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय.
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय......
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?
राजकारण्यांना मतांसाठी स्वप्नं दाखवण्याची खोड असते. पण आपण तरी राज्यातल्या भीषण दुष्काळी भागाचा गंभीरपणे विचार करतोय का? राजकारण्यांनी केलेल्या सनसनाटी आरोप प्रत्यारोपाऐवजी भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती सांगा, दाखवा असा आग्रह प्रसारमाध्यमांकडे धरतो का? दुष्काळग्रस्तांची तडफड समजल्यावर सणउत्सवाच्या धिंगाण्याला चाप लावतो का?.....
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?.....
मराठीतील संपादकांचं आपल्या आईविषयीचं मनोगत असलेल्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाशन केलं. मंगळवारी, २३ नोव्हेंबरला मुंबईत हा कार्यक्रम झाला. पत्रकार संदीप काळे संपादित या पुस्तकाला शरद पवारांचीच प्रस्तावना आहे. आपण राजकारणात सध्या जे काही आहोत, ते सगळं आईमुळं अशी प्रांजळ भावना पवारांनी या प्रस्तावनेत नोंदवलीय.
मराठीतील संपादकांचं आपल्या आईविषयीचं मनोगत असलेल्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाशन केलं. मंगळवारी, २३ नोव्हेंबरला मुंबईत हा कार्यक्रम झाला. पत्रकार संदीप काळे संपादित या पुस्तकाला शरद पवारांचीच प्रस्तावना आहे. आपण राजकारणात सध्या जे काही आहोत, ते सगळं आईमुळं अशी प्रांजळ भावना पवारांनी या प्रस्तावनेत नोंदवलीय......
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत.
शिर्डीत गेले वर्षभर साईबाबांच्या शंभराव्या समाधीवर्षाचा सोहळा सुरू आहे. तिथीनुसार पाहिलं तर आज साईबाबांची शंभरावी पुण्यतिथी आहे. गेल्या शंभर वर्षात साईंचा महिमा वाढतच चाललाय. जगभरातले लाखो भक्त जातधर्माच्या भिंती तोडून साईच्या बुलाव्याला ओ देत शिर्डीत येत आहेत......